Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

पाच वर्षातुन एकदाच संधी  मतदानाची म्हणून .....

पाच वर्षातुन एकदाच संधी मतदानाची
म्हणून नका सोडू पाहीजे ते सरकार निवडण्याची,
सकाळी उठा आपल्या धर्मा प्रमाणे करा पार्थना
म्हणा मला बुध्दी दे चांगल्या उमेदवार निवडण्याची
रस्त्यात कोणीही भेटो अमिषासह
मी नाही बदलणार कारण मी केली आहे पार्थना
दिले आहे वचन योग्यच उमेदवार निवडण्यासाठीची
मला वाटतो विश्वास मतदार करतील
माझ्या मताप्रमाणे निवड योग्य उमेदवाराची.
परत नको मला मध्येच पुर्नमतदान
सरकार येईल महाराष्ट्राचे पुर्ण पाच वर्षासाठीचे

प्रतिसाद

Re: पाच वर्षातुन एकदाच संधी  मतदानाची म्हणून .....
अहो साहेब मतदान कुणाला करायचे हा यक्ष प्रश्न आहे!! सगळ्यांची पाश्र्वभूमी गुन्हेगारी,गुंड,दादा गिरी...... सगळे पक्ष सारखेच..... त्या पेक्षा हुकूम शाही बरी.....फक्त हुकूम शहा लुटेल.....एकटा माणुस खाऊन खाऊन किती खाईल?
नकार